Rahul Gandhi, Priyanka Gandhi Waynad Seat Contest: काँग्रेसच्या संकटकाळात, राहुल यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून विजयाची खात्री नसताना ज्या वायनाडने साथ दिली त्याच मतदारसंघाला सोडण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे. ...
मणिपूर हिंसाचाराबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली, ज्यामध्ये लष्कर प्रमुख आणि आयबी प्रमुखांसह अनेक उच्चपदस्थ अधिकारी सहभागी झाले होते. ...
भारतात अनेक शहरांचा समावेश महाग शहरांमध्ये होतो, त्यात दिल्ली, मुंबई, बंगळुरू यासारख्या शहरांचा समावेश आहे. परंतु जगातही अनेक शहरे आहेत, जिथं राहणं परवडणारं नाही ...